Ads

स्वामी विवेकानंद विकिपिडिया

           

              1893 मध्ये अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषद मध्ये माझ्या प्रिय बंधु भगिनींनो असे उद्गार काढून विश्वबन्धु चे नाते प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद कोणाला बरे परिचित नाहीत आपण त्यांना स्वामी विवेकानंद या नावाने ओळखत असलो तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र  12 जानेवारी अठराशे 63 या दिवशी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ बाबू आईचे नाव  भुवनेश्वरी देवी होते त्यांचे वडील पेशाने वकील होते त्या उभयतांचा स्वभाव उदार व  दुखी तान विषयी कोण वाचणार होता आई भुवनेश्वरी देवी बुद्धिमान व वृत्तीने धार्मिक व त्याच्या मातापित्यांनी नरेंद्र वर उत्तम संस्कार करून त्यांच्या वृत्ती घडवल्या बाल नरेंद्र फार काळ व खोडकर होते त्याला विविध खेळांची आवड होती त्यांच्या वडिलां मी त्याला थोर समाज सुधारक ईश्वरचंद्र बालपणापासूनच नरेंद्रला उत्तम एकाग्रतेची देणगी लाभली होती  कोणताही विषय चटकन आत्मसात करीत असे शालेय अभ्यासातही हुशार असल्याने तो मॅट्रिकची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाला पुढील अभ्यासासाठी त्याने महाविद्यालयात नाव दाखल केलेली सर्वच विषयांमध्ये त्याला सारखीच गोडी होती वाचनालयात जाऊन तो नाना विषयांचे वाचन करीत आलेले सर्व वाचून काढले त्यामुळे त्याची बुद्धी   चिकिस्तक झाली नोव्हेंबर 880 मध्ये नरेंद्र चा परिचय दक्षिणेस वरात नाम रामकृष्ण परमहंसांची झाला त्यांना नरेंद्र विषयी आणि वार जवाडा निर्माण झाला ते                                          

त्यांना नरेंद्र विषय आणि वार जिव्हाळा निर्माण झाला ते नरेंद्राचे गुरु झाले त्यांनी योगमार्गाचा आपला वारसा नरेंद्र कळे सोपवून पुढे कार्य करण्यास सांगितले येथे नरेंद्रच्या आयुष्याला कालाकटनी नरेंद्राने हिंदू धर्म व तत्त्वज्ञान त्यांच्या सखोल अभ्यास केला तर त्यांना अमेरिकेतील शिकागो येथे भरणाऱ्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत याची माहिती समजली त्यांनी त्यांची योग्यता  जाण असलेल्यांनी त्यांनी या परिषद जावे असा आग्रह धरला सर्व प्रकारच्या साहित्याची तयारी दर्शवली नरेंद्राने या परिषदेत जाण्याचा निश्चय केला त्यांनी स्वीकार केला व स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले 31 मे अठरा रोजी गेले तेथे परिषदेस उपस्थित असणारे सर्व जागेतून आलेले नाना धर्मीय लोक स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले तेथे कोणत्याही धर्मपंडितांनी म्हटलेले माझ्या बंधू भगिनींनो जगाविषयी  आत्मीयता प्रस्थापित करणारे उद्योग आर काढून श्रोत्यांची मने जिंकली त्यांच्या हृदयाची पकड घेतली तेथे केलेल्या व्याख्यानात त्यांनी सर्व धर्म एकाच अंतिम उद्दिष्टांसाठी आहेत एकाच मार्गाच्या वाटसरू मध्ये परस्पर दुजाभाव आणि अविश्वास सोबत नाही एका धर्माचा दुसर्‍या धर्माशी शकत नाही सर्व धर्मांना लढायला आहे असे सर्व धर्मांमध्ये अनुपान स्नेहबंध निर्माण करणारे उदगार काढले त्यामुळे परिषदेमध्ये एकामेकांना वादात दिंकर न्याय व समजून वातावरण निर्माण झाले.

या परिषदेमध्ये त्यांनी ओघवत्या भाषेत  हिंदुधर्माची श्रेष्ठता व उदात्तता सर्वांना पटवून दिली.

  या परिषदेनंतर स्वामी विवेकानंद दोन वर्षे अमेरिकेत कार्यरत राहिले त्यांना मित्रपरिवार वाढला त्यांच्या चाहत्यांनी तेथे त्यांचे अनेक व्याख्याने घडवून आणली त्यातून विवेकानंदांनी हिंदू धर्माचा महान संदेश तेथील लोकांपर्यंत पोहोचवला अमेरिकेतील कार्य तसेच चालू राहील अशी व्यवस्था करुन इंग्लंडला आले तेथेही त्यांनी व्याख्याने दिली इंग्लंडमध्ये त्यांना अनेक  अनुयायी मिळाले. मार्गारेट नोबेल त्यांनी त्यांचे शिष्यत्व स्वा करून बागिनी नवदिता हे नाव धारण केले आपल्या परदेशातील वास्तव्यात स्वामी विवेकानंदांनी आपल्या  धर्मा संस्कृतीची पताका पश्चिमात्य देशात फडकावून हिंदुधर्माचे 

राष्ट्र उभारणीचे दिव्य स्वप्न उराशी बाळगून कार्य करीत असतानाच स्वामी विवेकानंदांची प्रकृती मात्र खंगत चालली. त्यांना दम्याचा विकार जडला, रात्र-रात्र झोप लागत नसे. त्याही स्थितीत त्यांचे समाजप्रबोधक विचारांचा प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी प्रवास चालूच होते. १८९९ साली ते पुन्हा परदेशाच्या प्रवासास निघाले. त्यामध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली. कॅलिफोर्नियात शांति-आश्रम स्थापना केला. पॅरिसमध्ये भरलेल्या धर्म - उत्क्रांती परिषदेसही उपस्थित राहून ते भारतात परतले. या प्रवासात - स्वामीजींना मधुमेहाचा विकारही जडला. तरी पत्रव्यवहार, लेखन, प्रवचने, व्याख्याने, आश्रमवासीयांना शिकवणे असे त्यांचे बहुविध कार्य उत्साहाने सुरूच होते. त्या दरम्यानच स्वामीजींना जलोदर या व्याधीने ग्रासले. ते कडक पथ्यपाणी पाळू लागले. पण काळ जवळ आल्याची त्यांना जाणीव झाली. ४ जुलै १९०२ रोजी त्यांनी लवकरच उठून तीन तास ध्यान केले. दुपारी हास्यविनोद करीत भोजन घेतले. दोन-अडीच तास आश्रमवासींचा अभ्यास घेतला. संध्याकाळी ते थोडे फिरून आले. आश्रमवासीयांशी त्यांनी निरनिराळ्या प्रश्नांवर चर्चा केली. नंतर शांतपणे योगमार्गाने त्यांनी


देहविसर्जन केले. अवघे ३९ वर्षांचे आयुष्य स्वामी विवेकानंदांना लाभले. प्रण या अल्पावधीत त्यांनी युगानुयुगांचे प्रचंड कार्य केले. त्यांनी पाश्चात्य देशातील

दर्शन घडविले. १८९६ च्या अखेर ते भारतात परतले. पाश्चात्य देशातील सुबत्ताव समृद्धी पाहून स्वामी विवेकानंदाना भारतातील दैन्य व हलाखी अधिक जाणवली. भारतातील अनंतरूपी दुःखे जाणवल्याने त्यांचे हृदय पिळवटून निघाले. त्यातूनच 'आर्त-दलित - उपेक्षित, यांच्या सेवेतून आत्मोद्धार होऊ शकतो हे समाजाला शिकवले पाहिजे' अशी त्यांची धारणा बनली. १ मे १८९७ रोजी त्यांनी रामकृष्ण परिवाराची बैठक बोलावून जनतेच्या उध्दारासाठी एक सेवासेना उभारण्याचे आपले स्वप्न बोलून दाखविले. हा विचार सर्वांना पटला व 'रामकृष्ण मिशन' ची स्थापना झाली. निरनिराळ्या धर्माच्या अनुयायांमध्ये बंधुभाव उत्पन्न व्हावा यासाठी रामकृष्ण परमहंस यांनी केलेल्या कार्याची धुरा या मिशनने खांद्यावर घेतली. संन्यस्त वृत्तीने समाजसेवा करीत राष्ट्राची उभारणी करण्याचे कार्य या मिशनने हाती घेतले.



स्वामी विवेकानंद विकिपिडिया स्वामी विवेकानंद विकिपिडिया Reviewed by D beldar on ऑक्टोबर ०८, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Ads

Blogger द्वारे प्रायोजित.